Showing posts with label Rashtriya Samaj. Show all posts
Showing posts with label Rashtriya Samaj. Show all posts

Saturday, August 9, 2014

धनगरांचा ओढा महायुतीकडेच का ?

गेली पासष्ट वर्षे धनगर समाज आरक्षणाची मागणी करतोय. त्यांचा प्रश्न समजून न घेता राज्यकर्त्यानी धनगरांची क्रूर चेष्टा केली. केंद्रात आणि राज्यात अपवाद वगळता कोंग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यांच्या नेत्याना भेटून धनगर समाज आपली आरक्षणाची मागणी पटवून देतोय. परंतू झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारला धनगरांचा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. राजीव गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत सर्व लोकाना धनगरांची मागणी योग्य आहे हे माहित आहे. परंतू फक्त आश्वासन देण्यापलीकडे या नेत्यांकडून काहीच झाले नाही. 

Monday, July 28, 2014

आदिवासी नेत्यांच्या प्रश्नाना उत्तरे

होमेश भुजाडे सर 
विचारवंत आणि लेखक 

सर्वप्रथम ST च्या आरक्षणाच्या अम्मलबजावणीसाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन उभे करणा-या माझ्या समस्त सर्वसामान्य बंधू - भगिनीचे अभिनंदन !
तद्वतच मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन धनगरांसह तत्सम जमातींना ST च्या आरक्षणाच्या सवलती लागू व्हाव्यात म्हणून पुण्यात गेली दोन दिवस उपोषणाला बसून नुकतेच उपोषण मागे घेणारे प्रसिद्ध साहित्यिक सन्माननिय संजयजी सोनवणी सर यांचे शतशः ऋणानुभार ....
आदिवासीचे नेते म्हणून मिरवणा-यांच्या प्रश्नास उत्तर
---------------------------------------------