Showing posts with label धनगर समाज. Show all posts
Showing posts with label धनगर समाज. Show all posts

Wednesday, May 31, 2017

मराठी कविता - ​धनगर​पुत्र आद्य चक्रवर्ती​ ​सम्राट चंद्रगुप्त मौर्य ​ ​


। सम्राट चंद्रगुप्त मौर्य । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख) ।
। Samrat Chandragupta Maurya । Marathi Kavita । Milind Dombale (Deshmukh) ।


Friday, August 28, 2015

मल्हारतंत्र

श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचा सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा अर्थात 'मल्हारतंत्र' ! 'सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा', ‘होळकरांचा-गनिमीकावा', 'होळकरी-कावा' किंवा 'मल्हारतंत्र' अशा अनेक नावांनी परिचित असलेला गनिमीकाव्याचा हा प्रकार 'मल्हारतंत्र' या नावानेच जास्त ओळखीचा आहे.

मल्हारबांच्या घोड्यांच्या टापांनी जवळपास अवघा भारत पिंजून काढला. मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे गरुडस्तंभ ठरलेल्या मल्हाररावांनी अनेक युद्धात हेच तंत्र वापरले. दिल्लीच्या तख्तावर वर्चस्व ठेवले. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही पुढे याचाच वापर केला. मॉन्सनचा भीषण पराभव हे देखील याचेच उदाहरण !

होळकरांच्या या तंत्राविषयी प्रसिद्ध इतिहासकार श्री. यशवंत वासुदेव खरे (ऐतिहासिक लेख संग्रह - १५) लिहितात  -  “होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता.  मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...” (सदर पुरावा उपलब्ध करून दिला तो आमचे पुणे स्थित मित्र सचिन शेंडगे यांनी…)

प्रसिध्द इतिहास संशोधक व लेखक श्री. संजय सोनवणी यांचे देखील मल्हारतंत्राविषयी मत आपण जाणून घेऊयात, त्यांच्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या त्यांच्या प्रकाशित लेखामध्ये ते लिहितात - "मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली."

तसेच श्री. संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरीत्र पुस्तकात ते लिहितात - "यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो हे खोटे आहे, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. मॉन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा खरेतर होळकरी-काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युध्दशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पाळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून, भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत न्हेत कसे संपवावे, याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारां पेक्षाही अधिक ठार झाले."

तरी देखील गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ?

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

Wednesday, November 12, 2014

Bapu Biru Vategaonkar (बापू बिरू वाटेगावकर)


युवकांनी व्यसनाच्या आहारी जावून अमूूूल्य जीवन बरबाद न करता स्वत:ची शरीर संपदा सांभाळून अन्यायाविरोधात विचाराच्या ताकदीने प्रतिकार केल्यास समाजातील दुष्टप्रवृत्तीचा नायनाट होईल.
- बापू बिरू वाटेगावकर (फलटण, दि.१३ जून २०११) 

Saturday, August 30, 2014

रानकवी - यशवंत तांदळे

महाराष्ट्रातील विस्मृतीत गेलेले एक प्रतिभावंत साहित्यिक, रानकवी - यशवंत तांदळे यांच्याविषयी माहिती देणारा श्री. रघुराज मेटकरी लिखित लेख : 

पृथ्वीमातेला पडलेले एक निरागस स्वप्न म्हणजे रानकवी यशवंत तांदळे. १९७६ साली ५१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कराड येथे भरलेले होते. या संमेलनात सहभागी व्हायला अनेक साहित्यिक जमलेले. या झकपक साहित्यिकांच्या गर्दीत मळकट धोतर, मळकट पांढरा शर्ट व लाल भडक मुंडासे आणि खांदयावर घोंगडे अशा अवस्थेत एक अडाणी धनगर व्यासपीठाजवळ आला. आणि "मला एक कुंडका म्हणू दया" अशा विनंत्या करू लागला. पण त्याच्याकडे लक्ष देते कोण ? संयोजक, निवेदक आपापल्या नादात गर्क. ​पण समोर

Saturday, August 9, 2014

धनगरानो षडयंत्र वेळीच ओळखा...

आजपर्यंत बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर जिल्हा, सांगली, नगर या पट्ट्यातील लोकानी पिढ्यानपिढ्या धनगर समाजाला ग्रुहित धरुन राजकारण केले. आज समाजाला जाणीव झाली कि हे राज्यकर्ते आपला वापर करुन घेताहेत. त्यातच आरक्षण प्रश्नावर सरकारने चालवली दिरंगाई ही धनगर समाजाच्या असंतोषात भर घालणारी ठरली. हा सरकारविरोधातला असंतोष आणि महादेव जानकर यांची महायुतीशी हातमिळवणी यामुळे हा समाज महायुतीकडे झुकला.

Monday, July 14, 2014

आरक्षण संघर्ष पदयात्रा


बरी आर्थिकस्थिति आसणारे धनगर बांधव जागे झाले आहेत आता प्रश्न नक्की सुटेल .कारण त्याना सधन नव्हे पण बरी आर्थिक परिस्थिति असलेमुळे तसा हतावरील पोटाचा प्रश्न नाही .ईथ पर्यंतच आंदोलन हातावरील पोट आसणारया जंगल दरयाखोर्या ,माळरानावरील वर्गाने प्रवाहाचे विरोधी पाहून चालवले आहे .


Friday, March 9, 2012

Dhangar Scheduled Tribe issue

(From Wikipedia, the free encyclopedia)
Dhangar community in Maharashtra has been agitating for the implementation of Scheduled Tribe status. According to them Dhangar and Dhangad is one and the same and Dhangar community is included in the List of Scheduled Tribes in India#Maharashtra at Sr. no 36 Oraon, Dhangad. The only community present in the state is Dhangar that can be spelt as Dhangad and pronounced as Dhangar. There is no such community called Dhangad present in Maharashtra. The ethnological and anthropological information of Dhangad and Dhangar given in the reports is same which is of Shepherds. That is both the words mean a same single community which is Shepherds of Maharashtra. State of Maharashtra had twice recommended the Government of India to include the Dhangar community in the list of Scheduled Tribe. Even in 1989, the CAG report recommended the inclusion of Dhangar community in the list of Scheduled Tribe.
However, the State of Maharashtra has not implemented the Scheduled Tribe status as according to them Dhangar and Dhangad are two distinct communities of Maharashtra.

Read in details...

Thursday, March 17, 2011

धनगर या शब्दाचा खरा अर्थ

धनगर समाज म्हणजे धनाचे आगर असलेला समाज... धनवान समाज... असे अनेक अर्थ सांगितले जाते.... पण खरा अर्थ पुढील प्रमाणे आहे, ते असे...

पूर्वी धन म्हणजे ज्या व्यक्तीकडे ' पशुधन ' जास्त आहे, तो समाज म्हणजे धनवान असा होता... आणि हे धन म्हणजे बकरी - मेंढे - उंट - घोडे - खेचर- गायी - म्हशी - हत्ती - मोर पाळणारा समाज म्हणजे धनवान समाज, धनगर समाज असा होता. प्रथम बकरी / मेंढ्या पाळत पाळत तो गायी - म्हशी - उंट - घोडे - हत्ती पाळू लागला.... आणि मग काही गवळी झाले .... हत्ती पाळणारे ... मोर पाळणारे.... उंट पाळणारे... असे अनेक समाज ही बनत गेले. कुरूब ( धनगर ) मुंच जाती इल्ला कुळा इल्ला, असे कवन कर्नाटकात म्हणूनच गायले जाते. तात्पर्य एकाच आईचे ही मुले, पण वेग वेगळ्या नावाचे... धनगर ( आई) -> कुरुवंश ( मेष पालक ) + यदुवंश ( गो पालक ) = पशुपालक समाज !

हे पशुधन आपल्याला मिळवन्यासाठी पूर्वी अनेक लढाया ही होत... ' धनगर समाज ' हा 'देशातील सर्वात मोठा समाज ' आहे. पाळीव पशूंची संख्या भारतात सर्वात जास्त आहे... आपला भारत हा कृषिप्रधान देश सर्वांना माहित आहे... त्यावर अनेक चर्चा ही केली आहे / होत आहे.... पण ' जगात सर्वात मोठा पाळीव पशु पाळणारा / पशुपालक असणारा देश ' हा आपला भारत जरी असला तरी पशुपालक समाजाची चर्चा येथे केली जातच नाही ! हे त्यातही विशेष... आणि याला आपला पशुपालक समाजच जवाबदार आहे !!!

' धनगर' या शब्दाचा खरा अर्थ " दिशा देणारा / मार्गदर्शक करणारा " / शोध लावणारा - घेणारा असा आहे... पूर्वी अनेक मार्ग / रस्ते / यांचा शोध धनगरांनी लावलेला आहे.... ( पूर्वी सर्वसामान्यांची लोकप्रिय असलेली पाली या भाषेचे जनक ( पाल / धनगर) ... पुणे - मुंबई घाट मार्ग शोधणारा शिन्ग्रोबा असो.... वा न्यू यॉर्क शहर वसवणारे... म्यागनेट शोध लावणारा... वा अनेक धर्माचा / पंथांचा खरा मानवतेचा संदेश देणारा हा धनगरच होता. मुळ वेद जाणणारे आणि गाणारे धनगरच होते ( पण आताचे वेद हे भेद आहे. ते धनगरांचे नाही. ) मोझेस, जिझस, मोहमद आणि कृष्ण धनगर होते. काळा प्रमाणे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले.


_____ Proud to be a DHANGAR / SHEPHERD _____

आपला धनगर समाज, हा संपूर्ण भारतभर ( तसेच सर्व जगभरातही ) आढळणारा समाज आहे.... तसेच तो विविध भाषिक असून, विविध धर्म - पंथांचा व विविध प्रांतात असणारा / राहणारा / आढळणारा हा विशाल समाज आहे...

>>>>>>> Proud to be a DHANGAR / SHEPHERD <<<<<<<

Hey hum Hindu ( Samrat Hakka - Bukka , Sant Kanakdas, Maharani Ahilyabai Holkar)

Hey hum Aadivasi / Oraon

Hey hum Muslim (Paigmbur)

Hey hum Jain (Samrat Chandragupta Maurya)

Hey hum Baudha (Samrat Ashoka)

Hey hum Lingayat (Revanna Siddh)

Hey hum Sikh / Gaderia

Hey hum Christen (Jesus : The Good Shepherd)

Hey hum Yahudi (Mozes)

Arey.. Humhi toh hai, Bharat ke Mulnivasi / OBC...!

Kashmir se leker Kanyakumari tak, Aur Gujarat se leker Bangal tak.. Humhi toh hai sabhi jagh.....!

Isiliye bolo...

Garv se kaho hum DHANGAR - KURUBA - KURUMA - KURUMBA - PAL- BAGHEL- GADERIA - ORAON - RABARI - BAKARWAL - GADDI- SHEPHERD...hai !!!!!!!


IMP Links....Info. About DHANGAR / SHEPHERD >>>>>