Friday, December 26, 2014

भाजपने भ्रमात राहू नये

ऐक शाश्वत सत्य ...
आरक्षण मुद्यावर धनगर समाज ऐकवटलूयामुळे भाजपा ने सत्ता स्थापण केली...

➡आ.अटलबिहारी वाजपेयी यांनी पंढरपुर येथिल धनगर समाजाच्या महामेळव्यात घोषणा केली होती
केंद्सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कायदा संमत केला आहे अट ऐकच होती ....


महाराष्ट्र शासनाचे शिफारसपञ  धनगर व धनगड ऐकच असून
एस.टी आरक्षण देण्यास काहीऐक हारकत नाही..

➡धनगरांना एस.टी आरक्षणावर  विचारलेल्या प्रश्नावर
उत्तर -शरद पवार -सत्ता गेली तर विरोधी बाकावर बसू...
   कारण ते  धनगर समाज आजपर्यंत कधीच ऐक आला नाही येणार नाही,त्यांना खाञी होती...

➡स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याच वचन दिल होत...
त्याप्रेमापोटी धनगर पाटीशी राहीला हे भाजपने विसरु नये....

➡भाजप सरकार १०० दिवसाच्या आत  अभ्यास करुन आरक्षण प्रश्न मार्गी लावू ,
आजही अदीवासी मंञी बेताल बोलतोय त्यावर मुख्यमंञी मुक गिळून बसतात..

❗सर्व  प्रकार डोळ्यासमोर चालू असताना ,धनगर आरक्षण कृती समिती ,हनूमंतराव सुळ ,बाळासाहेब गावडे,नानापाटील ,रासपा चे महादेव जानकर,
डाँ महात्मे सर्वांनी ऐकञ बसून सर्वपक्षीय लढा उभरावा...

➡ उपोषण सोडविण्यासाठी शरद पवारांच्या बालेकिल्यात फडणवीस साहेब तूम्ही आलात....
समस्थ धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता एस.टी आरक्षण देता येत अस सांगून गेला....

❗काँग्रेस राष्ट्रवादी ने दूसरी सूचीत सामाविष्ट करु म्हणताच आमच्या कृती समित्याच्या नेत्यानी सरकारला खडसावल व दूसरी सूची आम्हाला कदापी मान्य नाही...

❗माञ सरकार भाजपचा असताना आत्ता खडसविण्याची भुमिका कुणीच घेत नाही हे दूर्दैव...

🌺समाजाच अंतिम भल पाहणार कट्ठर धनगर प्रवाहाच्या दिशेन चालत होता व आहे...

🌺भविष्यात आरक्षण ऐवढाच प्रश्न गंभिर नसून ऐकञ आलेला समाजबांधव प्रगतीच्या दिशेने वाटचाल  करेल यासाठी संघटनेची गरज आहे असे  सर्वांना वाटत आहे...

❗महाराष्ट्रात केवळ धनगर मतदार निर्णायक राहतील अस न होता,

⬇मराठा-ब्रहामण यांचा भ्रम तोडून ..

↗बहूजन समाज महाराष्ट्राचे नेतृत्व  करू शकतो ....
                         🌺🌺👏

0 comments: