स्वातंञ्याची 67 वर्षे उलटून गेलीत. परंतू महाराष्टर् राज्यात लोकसंख्येने दिड - दोन कोटी असणा-या समाजास आजपर्यंत लोकसभा व
राज्यसभा या संसदेच्या एकाही सभागृहाचे तोंड देखील पाहता आलेले नाही.
याशिवाय लज्जास्पद बाब धनगर समाजासाठी व राजकारण करणा-यांसाठी आणखी दुसरी काय असू शकते ?