स्वातंञ्याची 67 वर्षे उलटून गेलीत. परंतू महाराष्टर् राज्यात लोकसंख्येने दिड - दोन कोटी असणा-या समाजास आजपर्यंत लोकसभा व
राज्यसभा या संसदेच्या एकाही सभागृहाचे तोंड देखील पाहता आलेले नाही.
याशिवाय लज्जास्पद बाब धनगर समाजासाठी व राजकारण करणा-यांसाठी आणखी दुसरी काय असू शकते ?
%2B-%2BMarathi%2BKavita%2B-%2BMi%2BAhe%2BDhangar%2B(%E0%A4%AE%E0%A5%80%2B%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%2B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E2%80%A6).jpg)