किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला
तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले
आइने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पनाला लावले
तरुणिन्निही शस्त्र धारण केले
देशलाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.
----archana sonagre
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला
तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले
आइने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पनाला लावले
तरुणिन्निही शस्त्र धारण केले
देशलाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.
----archana sonagre
अतिशय छान कविता आहे.......अर्चनाजी आपल्या कविता ब्लोगच्या वाचकाना नक्कीच आवडतील.....
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete